·
राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार
·
राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार
·
विशेष नैपुण्य पुरस्कार
·
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
·
वर्धा दि.25- राष्ट्रीय
पुरस्कारासाठी जिल्हयातील इच्छुक व्यक्ती महिला,स्वयंसेवी संस्था कडून 30
जून पर्यन्त प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
या पुरस्कारामध्ये राजीव गांधी मानव सेवा
पुरस्कार 2012, राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार 2012, विशेष नैपुण्य पुरस्कार
2012 या पुरस्कारा करीता प्रस्ताव मागविण्यात येत आहे.पुरस्काराची नियमावली व
निकष केंद्र शासनाच्या वेबसाईट www.wcd.nic.in वर उपलब्ध आहे.
तसेच राष्ट्रीय बाल शैर्य पुरस्कार 2012 या पुरस्काराकरीता सुध्दा
प्रस्ताव मागविण्यात येत आहे. सदर पुरस्काराची नियमावली व विहित अर्जाचा नमुना
तसेच योजनेची माहिती शासनाचे वेबसाईट www.iccw.org वर उपलब्ध आहे.
जिल्हयातील पुरस्कारासाठीचे प्रस्ताव 30 जून 2012 पर्यन्त जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, आरती टॉकीज चौक, विद्या नगर, नागपूर रोड,वर्धा
येथे सादर करावे.अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचेशी संपर्क
साधावा.
0000
No comments:
Post a Comment