Thursday 26 January 2017

देश सेवेची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करावे -ना. महादेव जानकर
 भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
वर्धा, दि.26- चरख्याच्या माध्यतमातून महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरिबाच्यां हाताला काम दिले खादीच्या या धाग्याने देशाला स्वावलंबन आणि स्वााभिमानाने जगण्या ची प्रेरणा दिली. तर विनोबांनी हाती घेतलेल्या भूदान यज्ञाने लाखो हेक्टेर जमिन भूमिहिनांना उर्दनिवाहासाठी मिळाली. आज हिच देश सेवेची प्रेरणा घेऊन प्रत्ये‍काने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ा् विकास आणि मत्य्ह विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
भारतीय प्रजासत्तााकाचा 67 वा वर्धापण दिनाचे मुख्य शासकिय ध्व जारोहण ना.महादेव जानकर यांचे हस्ते झाले. जिल्हा क्रिडा संकुल येथे संपन्न झालेल्या् या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त‍ जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.शेरखाने, अतिरिक्ति जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. यावेळी ना. महादेव जानकर यांनी सर्व स्वा तंत्र्य संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र अभिवादन करुन उपस्थित नागरिकांना शुभेच्छाा दिल्या्. गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी. स्का‍ऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच सामान्य. रुग्णालयातर्फे तंबाखू नियंत्रणासाठी जनजागृती करणारी उत्त म झॉंकी , आपात कालीन वैद्यकिय सेवा, आरोग्य विभागाची विविध योजनाची माहिती देणारा चित्ररथ तसेच गृह विभागाचे सायबर क्राईम, दंगल नियंत्रण, वज्र अशा विविध चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती पर संदेश देण्याात आला.
यावेळी मंत्रीमहोदयांचे हस्तेी जिल्हयाने सशस्त्रच सेना ध्वज निधी संकलन 44 लाखांपेक्षा अधिक केल्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान प्रकाश थोटे यांनी आंतकविरोधी अभियानामध्येच उत्तसम कामगिरीबजावल्या बद्दल शासनाच्यात वतीने 17 व्या कारगीर विजय दिनानिमित्तम ताम्रपट प्रदान करण्यात आले. रोकडरहित व्यवहाराअंतर्गत उत्कृहष्ट् कार्यकरणारे प्रकल्प व्ययवस्थापक अमोल रघाटाटे, नेहरु युवा केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, केम प्रकल्प्, महा ई-सेवा केंद्र, एम.एस.आर.एल.एम. मधील कर्मचा-यांचा प्रमाणपत्र देऊन सत्का र करण्याृत आला. महात्मा गांधी तंटामुक्तत गाव मोहिम प्रभावी व यशस्वीेरित्या. राबविण्यामसाठी बातम्यां च्यां माध्य‍मातून प्रसिध्दी देणा-या उत्कृ‍ष्टि बातमीदारांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्येह विभागस्तरीय तृतीय पुरस्कास प्रविण होणाडे , जिल्हा सतरीय प्रथम पुरस्का र ओमप्रकाश अग्रवाल तर तृतीय पुरस्कार मालती गांवडे यांना प्रदान करण्यात आला.
भारतीय स्काकउट गाईड्स कार्यालयाचे वतीने राष्ट्र्पती पुरस्कार चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या् वर्धा जिल्हयातील सात स्का ऊट-गाईड्सचा प्रमाणपत्र देऊन गौर करण्याकत आला. वनविभागाच्याव वन्यशजिव सप्ताहाअं‍तर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्परर्धा मध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार प्राप्तव विद्यार्थ्यांाचा मान्ययवरांचे हस्तेक प्रमाणपत्र देऊन सत्का र करण्याथत आला.
यावेळी केसरीमल कन्या विद्यालय, न्युे इंग्लीश हायस्कुल, लोकमहाविद्यालय, भरत ज्ञान मंदिर, रत्नीीबाई विद्यालय, हिमंतसिंगका विद्यालय, आनंदराव मेघे विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यां नी विविध सांस्कृीतिक कार्यक्रम सादर केले.
मुख्य कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजय येते, ज्यो,ती भगत यांनी तर सांस्कृ तिक कार्यक्रमाचे संचालन संजय सुकळकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शासकिय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठया संख्येेने उपस्थित होते.