प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि. 17 ऑगस्ट 2011
वर्धा, दि.17- वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 3 कलम जारी केले आहे.
या कलमाचा अंमल दि. 31 ऑगस्ट 2011 च्या रात्री 24 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.
00000
No comments:
Post a Comment