वर्धा,दि.16- वर्धा जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी शेखर चन्ने यांना प्रदान केलेलया अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (३) लागू केले आहे.
या कलमाचा अंमल दि.26 ऑगस्ट 2012 चे रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्यकती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमूद आहे.
00000
No comments:
Post a Comment