वर्धा, दि. 13- महालोक अदालतीचे माध्यमातून जिल्ह्यातील तहसिल न्यायालयात महालोक अदालती चे आयोजन रविवार दि. 16 सप्टेंबर 2012 रोजी करण्यात आले आहे.
या महालोक अदालत मध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने झटपट निकाली काढण्याची संधी उपलब्ध आहे. ज्या न्यायालयात वाद सुरु आहे तिथे एक साधा अर्ज करुन आपले प्रकरण महालोकअदालत मध्ये ठेवून आपला वाद कायमचा संपुष्टात आणता येईल. असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच अध्यक्ष जिल्हा विधी सेवाप्राधिकरण, वर्धा यांनी आवाहन केल आहे.
00000
No comments:
Post a Comment