वर्धा,दि.23- वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि (3) कलम लागू केले आहे.
या कलमाचा अंमल दि.7 डिसेंबर 2011 च्या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.
No comments:
Post a Comment