Monday 8 August 2011


प्रसिध्दी पत्रक     वर्धा जिल्ह्यात 37(1) 3 कलम जारी
     वर्धा, दि.8- वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 3 कलम जारी केले आहे.
     या कलमाचा अंमल 16 आगस्ट 2011 च्या रात्री 24 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

                              00000

No comments:

Post a Comment