महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.24 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------
वर्धा, दि. 24- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये वर्धा जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम अ ते फ पर्यंत लागू करण्यात आला असून, या आदेशाचा अंमल दिनांक 31 ऑगस्ट 2011 चे 24 वाजता पर्यंत आहे.
या आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीविरुध्द मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 134 अन्वये कार्यवाहीस पात्र राहील.
00000
No comments:
Post a Comment