वर्धा , दि. 31
– वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी
एन.नविन सांना यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे
कलम (3((1) व 3 कलम जारी केले आहे.
या कलमाचा
अंमल दि. 10 जानेवारी 2013 च्या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग
करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.
0000000
No comments:
Post a Comment