वर्धा, दि. 3 – राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका जाहीर केल्या असून, दि. 3 जानेवारी 2012 पासून आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे.
तेव्हा शहरी भागात व खेडी विभागात सार्वजनिक स्थळी असलेले पताका, पोस्टर, भिंती पत्राके ज्या राष्ट्रीय पक्षाने लावले असतील त्यांनी स्वतः काढून घ्यावे. अन्यथा ते सरकारी यंत्राणे मार्फत काढण्यात येईल. संबंधीतांनी नोंद घ्यावी तसेच आचारसंहिता भंग होणार नाही, याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी, वर्धा कळवितात.
No comments:
Post a Comment