Wednesday 16 November 2011

वर्धा जिल्ह्यात आष्टी येथे १९४२ साली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचं पान लिहीलं गेलं. या घटनेने सारा देश सुन्न झाला. आणि चले जाव चळवळीला गती मिळाली. याची माहिती नव्या पिढीला व सर्वांना व्हावी यासाठी आष्टीचा लढा हे  नवे पान जारी करण्यात आले आहे.  माहितीसाठी त्या पानाला जरूर भेट द्या

प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी वर्धा

No comments:

Post a Comment