महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.18/11/2011
------------------------------------------------------------------
वर्धा, दि.18- महात्मा फुले मागावसर्ग विकास महामंडळ (मर्या) वर्धा यांच्या दिनांक 14 ते 28 नोव्हेंबर 2011 पर्यंतवसुली पंधरवाडा पाळण्यात येत आहे. ज्या लोकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या) वर्धा मार्फत योजनेत कर्ज घेतलेले आहे. त्यांनी थकीत असलेल्या कर्जाची या कालावधीत अधिकाधिक जमा करुन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,वर्धा यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment