Wednesday 3 October 2012

जयराम रमेश यांचे उपस्थितीत निर्मल भारत यात्रेला शुक्रवार पासून शुभारंभ



          

             वर्धा, दिनांक  3 – केन्‍द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश  यांचे शुक्रवार दिनांक  5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी  9 वाजता  वर्धा येथे आगमण होत असून,  सकाळी 10 वाजता निर्मल भारत  यात्रेचा  शुभारंभ करतील.
         निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ  सेवाग्राम  येथील  हेलीपॅड ग्राऊंड येथे आयोजीत   समारंभात  होणार आहे. केन्‍द्रीय ग्राम विकास मंत्री  दुपारी  4 वाजता येथून नागपूरकडे प्रयाण करतील  व  रात्रौ  8.05 वाजता विमानाने  दिल्‍लीला जातील.
                                                             00000


No comments:

Post a Comment