वर्धा दिनांक 3 – वर्धा
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
राखीव प्रभागातील निवडणूक लढवू इच्छिणा-या मागासवर्गीय ऊमेदवारांच्या जाती
दावा पडताळणी बाबत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऊमेदवारांची जात पडताळणीचे अर्ज शुक्रवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2012 पर्यंत स्विकारल्या जातील.
अशी माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज
यांनी दिली.
इच्छूक मागासवर्गीय
ऊमेदवारांची जात पडताळणीचे अर्ज शुक्रवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2012 पर्यंत
जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत.
00000
No comments:
Post a Comment