वर्धा, दि. 1- मुंबई पोलीस अधिनियम सन 1951
कलम 33,35,42,47 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास हा देश अंमलात असे पर्यंत
जिल्ह्यात जाहीरसभा, निदर्शने, मोर्चे, शोभायात्रा इत्यादि जिल्ह्यातील पो.स्टे.
अधिकारी यांचेकडून तारीख, सभेची जागा, द्यावयाच्या घोषणा निश्चित करुन परवाना
घेतल्याशिवाय आयोजन करु नये. शांततेला व सुव्यवस्थेला बाधा आणणा-या घोषणा देवू
नये.
नमूद आदेश वर्धा जिल्हा स्थळ सीमेच्या
हद्दीत दि. 11 ऑगस्ट 2012 चे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचा भंग केल्यास
मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्वये कार्यवाहीस पात्र राहील. असे पोलीस
अधिक्षक अविनाशकुमार कळवितात.
0000000
No comments:
Post a Comment