वर्धा,29 :
राज्य निवडणूक आयोगाने
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा
कार्यक्रम जाहीर केला असून, या कालावधीत आचारसंहिता लागू करण्यात आली असल्यामुळे सोमवार दिनांक 1
ऑक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आलेला
जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment