वर्धा, दि.3 – राज्यात जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्यात दिनांक 3 जानेवारी 2012 पासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे सोमवार दि. 6 (सहा)फेब्रुवारी 2012 रोजी होणारा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही. याबाबत जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment