· 28 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक
· 9 सप्टेंबर रेाजी मतदान
· ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता
वर्धा, दि. 7- राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 116
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 18 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचार संहिता लागू राहणार आहे. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी दिल्यात.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या 116 सार्वत्रिक निवडणूका व 28 ग्रामपंचायतीच्या पेाटनिवडणूका येत्या 9 सप्टेंबर रोजी होवू घातल्या आहेत.
000000
No comments:
Post a Comment