वर्धा दि.4– वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
स्थानिक मतदार संघ विधान परिषदेची व्दीवार्षीक निवडणूक दिनांक 25 मे 2012 रोजी
घेण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने आचार संहिता लागु करण्यकी आली आहे.
आचार संहिताचे कालावधीमध्ये सोमवार दिनांक 7 मे 2012 रोजी आयोजित होणारा लोकशाही
दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी, वर्धा कळवितात.
00000
No comments:
Post a Comment