Wednesday 2 May 2012

वर्धा जिल्‍ह्यात 37 (1) व 3 कलम जारी


वर्धा दि.2– वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 जारी केले आहे.
     या कलमाचा अंमल दि. 15 मे 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असे आदेशात नमूद आहे.
                           00000

No comments:

Post a Comment