वर्धा दि.2– वर्धा जिल्ह्यात
शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना
प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 जारी
केले आहे.
या कलमाचा अंमल दि. 15 मे 2012 च्या रात्री
12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर
कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमूद आहे.
00000
No comments:
Post a Comment