वर्धा,दि.15- जिल्हा न्यायालय परिसरात नुकताच (4 मार्च 2012) झालेल्या महालोक अदालतमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयामधून 3678 प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. यापैकी 1048 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. यामध्ये दिवाणी, फौजदारी मोटार अपघात, भू-संपादन व चेकबाऊंसची प्रकरणे निकाली काढण्यात आली .
No comments:
Post a Comment