वर्धा दि.17- जिल्ह्यात
शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्र.जिल्हा पोलिस अधिक्षक
टी.एस.गेडाम यांनी 21 डिसेंबर,2012 च्या
रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम
अ ते फ पर्यंतचा आदेश जारी केला आहे.
या आदेशाचा भंग करणा-या विक्तीविरुध्द
मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्वये कारवाईस पात्र राहील.
00000
No comments:
Post a Comment