वर्धा दि.17-
वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी
एन.नविन सोना यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे
कलम 37(1) आणि 3 लागू करण्यात आले आहे.
या कलमाचा अंमल दिनांक 21 डिसेंबर,2012
च्या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द
कायदेशिर कारवाई करण्यात येईल,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment