वर्धा,दिनांक 22- जिल्हयात
104 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका व 10 ग्रामपंचायतीच्या पोट
निवडणूका दिनांक 26 नोव्हेंबर 2012 रोजी
घेण्यात येणार आहे.
ज्या ग्रामपंचयतीच्या मतदार क्षेत्रात दिनांक 26 नोव्हेंबर 2012 रोजी मतदान घेण्यात घेण्यात येणार आहे. त्या ग्रामपंचायतीच्या
मतदार क्षेत्रात मतदानाचे दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
मतदानाशी दिवशी भरणारा आठवडी बाजार तो दिवस बदलून अन्य दिवशी भ्रविण्यास काहीच
हरकत नाही. असे जिल्हाधिकारी,वर्धा यांनी
एका आदेशाव्दारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment