वर्धा, दिनांक 22- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम
राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार
यांनी 1 डिसेंबर 2012 चे रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे
कलम 36 पोटकलम अ ते फ पर्यंतचा आदेश जारी
केला आहे.
या आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीविरिफध्द
मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्वये कार्यवाहीस पात्र राहील.
0000000
No comments:
Post a Comment