वर्धा, दिनांक 22 – वर्धा
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी एन.नविन
सोना यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)
आणि 3 लागू करण्यात आले आहे.
या कलमाचा अंमल दिनांक 1 डिसेंबर 2012 च्या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या
कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमूद
आहे.
No comments:
Post a Comment