वर्धा दि.14- वर्धा जिल्हयातील
शाळे नजिकच्या दुर्बल घटकातील आणि वंचित गटातील बालकांना पहिल्या इयत्तेत त्या इयत्तेतील विद्यार्थ्यी संखेच्या किमान
25 टक्के मर्यादेपर्यन्त प्रवेश देणे मान्यताप्राप्त शाळांना अनिवार्य केलेले
आहे.
याबाबत दिनांक 18 जून,2012
ला दुपारी 4.00 वाजता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे दालणात सभा आयोजित करण्यात
आलेली आहे. सर्व खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी सदर बैठकीस उपस्थित
राहावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment