Tuesday 12 June 2012

वर्धा जिल्‍ह्यात 37 (1) व 3 कलम लागू


वर्धा, दि. 12 – जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था  अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी  जयश्री भोज यांना  प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 लागू केले आहे.
     या कामलाचा अंमल दि. 23 जून 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                                                            000000

No comments:

Post a Comment