वर्धा, दि. 12 – जिल्ह्यात
शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी
यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज
यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 लागू केले आहे.
या कामलाचा अंमल दि. 23 जून 2012 च्या
रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर
कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.
000000
No comments:
Post a Comment