वर्धा, दि. 27- जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयानी ई-स्कॉलरशिप व्दारे ऑनलाईन शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले नाही त्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन प्रस्ताव तात्काळ सादर करावे.
अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment