Tuesday 27 December 2011

वर्धा जिल्‍ह्यात 37(1) आणि (3) कलम लागू



   वर्धा, दि.27- वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या  अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 लागू केले आहे.
     या कलमाचा अंमल दि. 10 जानेवारी 2012 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                          00000

No comments:

Post a Comment