वर्धा, दि.11- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 कलम लागू केले आहे.
या कलमाचा अंमल दि. 21 एप्रिल 2012 च्या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.
0000000
No comments:
Post a Comment