वर्धा दि.15- जिल्हा
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांचे मार्फत ग्रामीण भागातील अपंग लाभार्थ्यांसाठी
अपंग कल्याणकारी योजना राबविण्यात येत
असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अपंग लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा
समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अपंग विवाहीत जोडप्यांना प्रोत्साहनपर
आर्थिक सहाय्य, अपंगाकरिता पिको फॉल शिलाई मशिनसाठी अर्थसहाय्य, तिनचाकी सायकल, श्रवणयंत्र आणि अपंगाचे रोगनिदान तथा शस्त्रक्रिया इत्यादिसाठी
अर्थसहाय्य देण्यात येते. असून इच्छूक अपंग लाभार्थ्यांनी तालुक्याच्या
पंचायत समितीत 31 डिसेंबर अखेर पर्यंत अर्ज सादर करावेत.
00000
No comments:
Post a Comment