प्र.प.क्र- 287 17 मे 2017
कृषी निविष्ठाा खरेदी करण्याकसाठी शेतक-यांनी कॅशलेस
पध्द तीचा वापर करावा
- शैलेश नवाल
वर्धा, दि.17 (जिमाका) – शेतक-यांनी खरेदी केलेल्या रासायनिक खतावरील अनुदान थेट लाभ हस्तांनतरण अंतर्गत संबधित उत्पाादक, पुरवठादार कंपनीला देण्याीत येते मात्र शेतक-यांच्या नावावर पुरवठादार कंपन्याा बोगस शेतकरी दाखवून अनुदान लाटत होत्याप. त्यामुळे 1 जुन पासुन शेतक-यांनी रासायनिक खते खरेदी करतांना आधारकार्ड सोबत ठेवणे आवश्योक आहे. जेणकरुन खताची आवश्यनक तेवढीच सबसिडी पुरवठादार, उत्पा्दक कंपन्यांनना मिळेल तसेच शेतक-यांनी खत खरेदी करतांना रोखरहित व्यीवहार करावा, असे आवाहन जिल्हानधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
थेट हस्तांखतरण प्रकल्पर जिल्हपयात दिनांक 1 जून, 2017 पासुन राबविण्यादत येणार आहे. त्याहसाठी पॉस (POS) मशीन (Point of sale) हे m-fms मध्ये नोंदणी केलेल्यात किरकोळ पुरवठादारांना पुरविण्यावत येणार आहे.
शेतक-यांनी कृषी निविष्ठाड केंद्रावर पॉस (POS) मशिन तसेच आधार कार्ड आधारीत मशिन उपलब्ध् आहेत, त्याि ठिकाणी आधार कार्ड, डेबिट कार्डचा वापर करुन बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत. तसेच सर्व शेतक-यांनी आपले आधार कार्ड नजिकच्याब आधार कार्ड केंद्रात जाऊन अद्यावत करुन घ्या वे, निविष्ठाय खरेदीसाठी आधार कार्ड वरील बोंटाचे ठसे, अद्यावत असणे आवश्यदक आहे.
0000000
प्र..प.क्र- 288 17 मे 2017
एनडीडीबी प्रकल्पप संचालक पदाचा कार्यभार डॉ. सतीश राजु यांचेकडे
वर्धा, दि.16 (जिमाका) – एनडीडीबी प्रकल्पा चे प्रकल्प संचालक, विदर्भ व मराठवाडा पदाचा अतिरिक्त, कार्यभार वर्धा जिल्हाप डॉ. सतीश राजू पशुसंवर्धन अधिकारी यांचेकडे सोपविण्यापत आला आहे. या पदाचा अतिरिक्तज कार्यभार अमरावती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यकक्ष रविंद्र ठाकरे यांचेकडे होता. मात्र त्यांाची पदोन्नाती झाल्याळमुळे रिक्त झालेल्याा पदाचा कार्यभार डॉ. सतिश राजू यांचेकडे सोपविण्यातत आला आहे.
00000
प्र.प.क्र- 289 17 मे 2017
मानव विकास निर्देशांकानुसार काम करावे
- जिल्हा धिकारी
वर्धा, दि.17 (जिमाका) –जिल्हा वार्षिक योजना 2017-18 मधुन खर्च करण्या7त येणारा निधी हा जिल्ह,याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यािसाठी वापरण्याहत यावा. यामध्येक कृषी, शिक्षण, आरोग्य , पशुधन विकास, जलसंधारण आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रातील पायाभूत विकासावर भर दयावा असे निर्देश जिल्हा धिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत.
जिल्हाशधिकारी कार्यालयात जिल्हाल वार्षिक योजनेची आढावा बैठक घेण्यासत आली. यावेळी ते बोलत होते. यावर्षी जिल्हाल वार्षिक योजना (सर्वसाधारण अंतर्गत) 140 कोटी 10 लक्ष रुपयाचा आराखडा मंजूर करण्याीत आला आहे. यामधुन वैयक्तिक लाभाच्यास योजनेसाठी लाभार्थ्यां चे आधारकार्ड असणे बंधनकारक करावे.
सर्व विभागांनी 2-3 वर्षाचा विकास आराखडा तयार करावा. त्या मध्ये मानव विकास निर्देशांक वाढविण्यागसाठी कोणकोणत्याह बाबींवर भर देणे आवश्यडक आहे? आणि त्यायसाठी किती निधी लागणार आहे? याची सविस्तोर माहिती नमुद करुन येत्या 15 दिवसात आराखडा सादर करावा, अशां सूचनाही त्यांणनी दिल्यासत.
यावर्षीचा निधी मिळविण्याससाठी सर्व विभागांनी 30 जुन पर्यंत तांत्रिक मान्यितेसह प्रस्तादव प्रशासकिय मान्यमतेसाठी पाठवावेत. 30 जुन नंतर प्राप्ता झालेले प्रस्तारवांना मान्य ता देण्या त येणार नाही. तसेच त्या विभागाचा निधी परत घेवून ज्या विभागाला निधीची गरज आहे, त्यां ना देण्या्त येईल. अशा स्पष्टय सूचना जिल्हाेधिकारी यांनी यावेळी दिल्यारत. प्रशासकिय मान्येतेनंतर 20 टक्के् निधी संबंधित विभागांना देण्यायत येईल. तसेच 15 ऑक्टोंयबर पर्यंत कार्यारंभ आदेश दिल्यायनंतर 100 टक्केक निधी वितरीत करण्यायत येईल, असेही ते यावेळी म्हळणाले.
मागील वर्षी नियोजन अॅपमध्येज अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कामाचे फोटो व माहिती अपलोड केलेली आहे. त्याजमुळे या कामात मोठया प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे. यावर्षी झालेल्याल कामाची गुणवत्ता तपासणी व मुल्योमापन त्रयस्थश संस्थेामार्फत सर्वेक्षण करुन करण्या त येईल. असेही त्यांीनी यावेळी सांगितले. जिल्हाळ परिषद शाळांची रंगरंगोटी लोकसहभागातुन करण्याकसाठी पुढाकार घ्याावा. यासाठी काही निधी जिल्हाी वार्षिक योजनेतुन देण्यागत येईल, असे त्यांानी स्पयष्टव केले. बचत गटांना शेती अवजारे बँक, पशुपालन यासाठी निधी उपलब्धक करुन दयावा, अशा सूचना जिल्हातधिकारी यांनी दिल्याषत.
या बैठकिला जिल्हाप नियोजन अधिकारी अरविंद टेंभुणे, जिल्हास उपनिंबधक अजय कडू, महिला व बाल विकास विभागाचे कनिष्ठह संरक्षण अधिकारी अतुल चौधरी, शिक्षणाधिकारी किसन शेंडे तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
000000
प्र.प.क्र- 290 17 मे 2017
पिक कर्जासाठी विशेष मेळाव्या-चे आयोजन
22 ते 29 मे दरम्यानन होणार मेळावे
शेतक-यांनी लाभ घेण्या चे जिल्हारधिका-यांचे आवाहन
वर्धा, दि.17 (जिमाका) – खरीप हंगाम 2017-18 करिता जिल्ह्याितील शेतक-यांना पिक कर्जाचे सुलभपणे वाटप व्हा वे म्ह(णून 22 ते 29 मे, 2017 या कालावधीत पिक कर्ज मेळाव्याटचे आयोजन करण्याेत येत आहे. सर्व राष्ट्री यकृत बँकेच्याे प्रत्ये क शाखेमध्ये0 पिक कर्ज मेळावे घेण्या्त येणार आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात येणा-या गावातील शेतक-यांनी नविन खरीप पिक कर्जाचे प्रकरण बँकेत दाखल करुन पिक कर्ज मेळाव्यााचा लाभ घ्याावा, असे आवाहन जिल्हाीधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
जिल्ह्या त खरीप पिक कर्जाचे 730 कोटी रुपयांचे उदिष्ट आहे. मात्र यावर्षी पिक कर्जासाठी शेतक-यांचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त झाले आहेत. त्या्मुळे शेतक-यांना खरीप लागवडीसाठी निधीची गरज लक्षात घेवून शेतक-यांना तातडीने कर्ज उपलब्ध व्हाचवे म्ह्णुन संपूर्ण आठवडा पिक कर्ज मेळावे आयोजित करण्यावचे निर्देश जिल्हा्धिकारी यांनी बँकांना दिलेत. नविन खातेधारक शेतक-यांनी सुद् धा कर्जाचा लाभ घ्यावा. तसेच शेतक-यांना शेतीपुरक व्य वसायासाठी कर्ज हवे असल्याशस या मेळाव्याुत कर्ज प्रकरण सादर करुन लाभ घ्याावा, असे आवाहनही जिल्हापधिकारी यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment